Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंदिराचे वास्तूशास्त्र

मधुरा भोसले

Updated: शनिवार, 27 फेब्रुवारी 2016 (17:53 IST)
महत्त्व हिंदूंची मंदिरे म्हणजे ईश्‍वराने मानवाला दिलेली अभूतपूर्व भेटच आहे. कलियुगातही मंदिरांमुळे भूतलावरील सात्त्विकता टिकून आहे.

मंदिरांचे कार्य वातावरणातील सात्त्विकता व विशिष्ट देवतेचे तत्त्व वाढवणे मंदिरांमुळे आजूबाजूच्या वातावरणातील सात्त्विकता वाढते. त्याचबरोबर ज्या देवतेचे मंदिर असते, त्या देवतेचे तत्त्व त्या परिसरात जास्त प्रमाणात कार्यरत असते. या व्यतिरिक्‍त मंदिरांच्या माध्यमांतून जे सूक्ष्म-कार्य होते, त्याची कल्पनाही आपल्याला नसते. 
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Guru Purnima 2026 Wishes In Marathi गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुपौर्णिमेला गुरुपादुकाष्टकाचे पठण करा; जाणून घ्या त्याचे महत्त्व, पठणाची योग्य पद्धत आणि लाभ

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहिले गुरु आई-वडिलांना शुभेच्छा द्या Guru Purnima 2026 Quotes In Marathi For Parents

गुरुपौर्णिमा विशेष श्री गोंदवलेकर महाराज पाद्यपूजा: स्वरूप, महत्त्व आणि नामस्मरण

गुरुपौर्णिमेला उपवासाचे महत्व; शरीर, मन आणि बुद्धी शुद्ध करण्यासोबत आत्मसाधनेचा दिवस

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

Show comments