Marathi Biodata Maker

चिराग पासवान मुंबईत म्हणाले- जातीची जनगणना झाली पाहिजे;

गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (10:18 IST)
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बुधवारी देशभरात जात-आधारित जनगणनेची बाजू मांडली. तसेच ते म्हणाले की, या प्रक्रियेतून मिळणारा डेटा समाजातील ज्या घटकांना पुढील उन्नतीची गरज आहे, त्यांची खरी लोकसंख्या जाणून घेण्यास मदत होईल.   
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री पासवान म्हणाले की, 'आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. तसेच जातीवर आधारित जनगणना झाली पाहिजे, कारण  समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक धोरणे जातीच्या आधारावर बनवली जातात. . तसेच त्या समाजाच्या लोकसंख्येची आकडेवारी तरी सरकारकडे असली पाहिजे, जेणेकरून त्यानुसार निधीचे वाटप करता येईल.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

पुण्यात गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; आयुर्वेदिक डॉक्टरसह दोघांना अटक

LIVE: हवामान विभागाने कोकणात मुसळधार पाऊस आणि विदर्भात जोरदार वादळाचा इशारा दिला

ठाणे : ४ वर्षांच्या मुलाच्या आईचा प्रियकर बनला शत्रू बनला; चिमुकल्याला दिला वेदनादायी मृत्यू

मराठा आरक्षणासाठी एक विशेष कक्ष तयार केला जाणार असून, सरकारने एक हेल्पलाइन सुरू केली

महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक सत्रापासून स्कूल बस भाड्यात १५% वाढ, पालकांवर बोजा

पुढील लेख
Show comments