Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिराग पासवान मुंबईत म्हणाले- जातीची जनगणना झाली पाहिजे;

Updated: गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (10:26 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री पासवान म्हणाले की, 'आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. तसेच जातीवर आधारित जनगणना झाली पाहिजे, कारण  समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक धोरणे जातीच्या आधारावर बनवली जातात. . तसेच त्या समाजाच्या लोकसंख्येची आकडेवारी तरी सरकारकडे असली पाहिजे, जेणेकरून त्यानुसार निधीचे वाटप करता येईल.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने नवव्या दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली, पदकांची संख्या २३ वर

पुण्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी; सिंहगड किल्ला १ आणि २ ऑगस्ट रोजी पर्यटकांसाठी बंद

कुलगाममध्ये २ स्थलांतरित मजुरांचा मृत्यू, काश्मीरमधील १० दिवसांतील दुसरा दहशतवादी हल्ला

LIVE: मुसळधार पावसाचा रेड अलर्ट पुण्यातील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

IND vs SL: बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याला श्रीलंके विरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी परवानगी मिळाली

पुढील लेख
Show comments