Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईला लवकरच मिळणार 7वी वंदे भारत ट्रेन

Updated: शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (14:37 IST)
 
मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या मुंबई ते कोल्हापूर दरम्यानची सर्वात वेगवान ट्रेन महालक्ष्मी एक्स्प्रेस आहे जी 518 किमीचे अंतर सुमारे 10.30 तासांत कापते. महालक्ष्मी एक्सप्रेस चा सरासरी वेग ताशी48.94 किमी आहे.अद्याप मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक जाहीर केले नाही. 
 
मुंबई ते पुण्याला जोडणारी ही दुसरी वंदे भारत आहे. मध्य रेल्वे मुंबईतून पाच वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालणार आहे. तर पश्चिम रेल्वे मुंबई आणि गुजरात दरम्यान दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावणार आहे. 

महाराष्ट्रातील वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची एकूण संख्या 11 पर्यंत वाढेल, ज्यात नागपूर आणि पुण्याच्या सध्याच्या सेवांचाही समावेश आहे. याशिवाय, आणखी दोन वंदे भारत मार्ग – नागपूर-सिकंदराबाद आणि पुणे-हुबळी – लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. 
Edited by - Priya Dixit   
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

आशिया कप क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येतील

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली; अनेक मुद्द्यांवर चर्चा

2026 Mahindra Scorpio-N भारतात दाखल! ५४०° कॅमेरा अन् मोठ्या स्क्रीनसह मिळतील धडाकेबाज फीचर्स; जाणून घ्या किंमत

LIVE: महाराष्ट्र सरकारने दहशतवादी साहित्याविरोधात मोठी कारवाई करत सामग्री जप्त केली

महाराष्ट्र सरकार ने दहशतवादी साहित्याविरोधात मोठी कारवाई केली, पुस्तके आणि डिजिटल सामग्री जप्त

पुढील लेख
Show comments