Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसेचा 'गुढीपाडवा' मेळावा गाजला: "एक दिवस सत्ता हातात घेणारच", राज ठाकरेंची शिवतीर्थावरून मोठी घोषणा

Updated: शुक्रवार, 20 मार्च 2026 (17:13 IST)
 
या मेळाव्यात मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते राज्यभरातून दाखल झाले होते. ठाकरे बंधूंच्या (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) युतीनंतरचा हा पहिला प्रमुख गुढीपाडवा मेळावा असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळात विशेष लक्ष लागले होते. मनसेच्या २० वर्षांच्या प्रवासाचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
 
राज ठाकरे यांनी भाषणात म्हटले,
"मी तुम्हाला जो शब्द दिला आहे, या महाराष्ट्राचं गतवैभव परत मिळवण्यासाठी आपल्याला जी सत्ता हाती घ्यायची आहे, ती सत्ता भविष्यात आपण हातात घेणार म्हणजे घेणारच. हा माझा आत्मविश्वास आहे. मी हे टाळ्या मिळाव्या म्हणून बोलत नाही."

त्यांनी राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थितीवर, युवकांसाठी सोशल मीडियाच्या सवयींवर टीका केली आणि इतर मुद्द्यांवरही भाष्य केले. मेळाव्यात गुढीचे पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला.
 
हा मेळावा मनसेला नवीन दिशा आणि ऊर्जा देणारा ठरला असून, आगामी काळात पक्षाची रणनीती काय असेल, याची उत्सुकता वाढली आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर ९ गडी राखून पराभूत करत एक ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला

LIVE: हवामान विभागाने २२ ऑगस्टपर्यंत पावसासाठी यलो अलर्ट जारी केला

नागपूरच्या लकडगंजमध्ये, पावभाजी संपल्याने संतप्त तरुणाचा विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

फोनमध्ये स्टोरेज सतत फुल होतंय? या ५ गोष्टी डिलीट करा, जागा लगेच मोकळी होईल

तारापीठ मंदिराजवळील हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत ७ भाविकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments