Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना का विकता ?

Updated: गुरूवार, 28 जून 2018 (09:17 IST)
 
सिनेमागृहांत बाहेरील खाद्यपदार्थ आत नेऊ दिले जात नाहीत. त्यामुळे आजारी अथवा वृद्ध माणसांची गैरसोय होते. या प्रकरणी जैनेंद्र बक्षी यांनी ऍड आदित्यप्रताप सिंह यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. हे दर नियंत्रणात आणावेत यासाठी सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. यावेळी  मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण का नाही, असे फटकारत हायकोर्टाने सरकारला याचा जाब विचारला. एवढेच नव्हे तर या प्रकरणी थिएटर मालकही अव्वाच्या सव्वा दराने खाद्यपदार्थ विकत असल्याने हायकोर्टाने मल्टिप्लेक्स मालकांचे कान उपटले. यासंदर्भात थिएटर मालकांवर काही कारवाई करता येईल का, त्याबाबत चार आठवडय़ांत माहिती देण्याचे आदेश न्यायमूर्तींनी सरकारला दिले.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments