Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राम मंदिर प्रश्नी अध्यादेश काढता येणार नाही अमित शहा यांचा खुलासा वाचा कारण

Updated: रविवार, 25 नोव्हेंबर 2018 (11:14 IST)
 
राम मंदिर प्रकरण संवेदनशील असून ते  न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे अध्यादेश काढणे शक्य नाही असे अमित शहा यांनी  म्हटलं आहे. त्यांनी हिंदी वृत्तवाहिनी झी न्यूजला दिलेल्या मुलाखतीतमध्ये असे सांगितले आहे.  राम मंदिर मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्याबाबत आता अद्यादेश आणला जाणार नाही असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.त्यामुळे सध्यातरी राम मंदिर होणे नाही असे स्पष्ट होते आहे.
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments