Marathi Biodata Maker

Kulgam:कुलगाममध्ये सुरक्षा दलां कडून पाच दहशतवादी ठार

Updated: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (12:24 IST)
 
कुलगाम जिल्ह्यातील सामनू गावात गुरुवारी दुपारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. पोलीस, लष्कराच्या 34 आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने एका विशिष्ट माहितीवरून कुलगामच्या सामनू गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. नाकाबंदी होत असल्याचे पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यावरून चकमक सुरू झाली. रात्री उशिरा गोळीबार थांबला.

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पुन्हा गोळीबार सुरू झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले आहेत. शोध मोहीम सुरू आहे. 
 
 
















Edited by - Priya Dixit  
 
 
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments