Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वांतत्रदिनानिमित्त मोदींनी देशाला केले संबोधित

Updated: बुधवार, 15 ऑगस्ट 2018 (10:31 IST)
 
प्रत्येक भारतीयांकडे घर, वीज,गॅस, पाणी, शौचालय, स्वस्त आरोग्य सुविधा, सुरक्षा, इंटरनेट मिळण्याचे संकल्प त्यांनी पुन्हा घेतले. त्यांनी या दरम्यान 4 वर्ष सरकारने मिळवले यशाचे बखान केले.
 
भाषण संपल्यावर त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलप्रमाणे लहान मुलांची भेट घेतली. त्यांना भेटण्यासाठी मुलं उत्साहित होते आणि जसेच मोदी त्यांच्यात पोहचले ते भावनिक होऊन गेले.
 
भाषणाचे मुख्य बिंदू:
 
2022 हून पूर्व अंतरीक्षात मानव मिशन पाठवणार. भारताचे मुलं-मुली आता अंतरीक्षात जातील.
मागील चार वर्षात गरिबांना सशक्त केले. आंतरराष्ट्रीय संस्थेप्रमाणे मागील दोन वर्षात 5 कोटी लोकं गरिबी रेषेच्या बाहेर पडले आहे.
सशस्त्र बल यात पुरुष अधिकार्‍यांप्रमाणे महिला अधिकार्‍यांना स्थायी कमीशन दिले जाईल. 
देशाला 90 हजार कोटींची बचत करवली.
3 लाख बोगस कंपनींना ताळा घातले
25 सप्टेंबरला पूर्ण देशात पंतप्रधान जन आरोग्य लाँच करण्यात येईल
बलात्कारच्या राक्षसी विकृतीवर प्रहार करण्याची गरज. अनेक राज्यांमध्ये अश्या प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा ठोठावली गेली आहे.
2014 मध्ये स्वच्छतेची थट्टा केली गेली होती, डब्ल्यूएचओ प्रमाणे भारतात आता तीन लाख मुलांचा जीव वाचला आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments