Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रवीण तोगडिया येत्या २४ जूनला नवा पक्ष स्थापन करणार

Updated: मंगळवार, 29 मे 2018 (09:23 IST)

मोदी सरकारला तोगडिया यांनी उणे २५ टक्के गुण देत सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली. फक्त स्वप्न दाखवून सत्ता मिळवता येत नाही. सत्तेसाठी सरकारने काम करावे लागते आणि त्याचे चांगले परिणामही दिसावे लागतात असे ते म्हणाले. मोदी सरकारने त्यांच्या आश्वासनांपासून यू टर्न घेतल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे अनेक नेते नाराज असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करावा, गोवंश हत्याबंदी लागू करावी आणि ३७० कलम रद्द करण्याची मागणी केली. तोगडिया यांनी १४ एप्रिलला विहिंपची साथ सोडली.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments