Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल गांधींना राजपथावर सहाव्या रांगेत स्थान, झाले नाराज

Updated: शनिवार, 27 जानेवारी 2018 (09:45 IST)
 
सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा असताना त्यांनाही नेहमी पहिल्या रांगेत स्थान असायचं. मात्र राहुल गांधींना सहाव्या रांगेत बसवून मोदी सरकार हीन राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
 
विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह तसंच भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री मात्र पुढच्या रांगेत बसले होते. तर राहुल गांधींना मात्र सहाव्या रांगेत बसावे लागले.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments