Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्पेस डिप्लोमसी: शेजार्‍यांसाठी भारताचा उपग्रह!

Updated: सोमवार, 1 मे 2017 (09:48 IST)
 
येत्या 5 मे रोजी इस्त्रो श्रीहरिकोटामधून हा उपग्रह शांतीसंदेश घेऊन जाणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपल बागले यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की शेजारधर्म पाळण्यात भारताने कधीही कोणती कसर बाकी ठेवलेली नाही. आता हा शेजारधर्म आपण अवकाशातही पाळत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या योजनेचा उल्लेख केला. त्यांनी याला दक्षिण आशियात सबका साथ सबका विकास असे संबोधले आहे.

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

पुढील लेख
Show comments