Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे

Updated: सोमवार, 27 एप्रिल 2026 (17:32 IST)
 
राजस्थानमधील चित्तोडगड हा भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे व हा किल्ला हा केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो. त्याचा इतिहास, वैशिष्ट्ये खूप महत्वपूर्व आहे. 
ALSO READ: गरम, खारट आणि अल्कधर्मी, लाल पाणी असलेले टांझानियाचे रहस्यमय सरोवर
चित्तोडगड किल्ला त्याच्या विशाल क्षेत्रासाठी, ऐतिहासिक महत्त्वासाठी आणि शौर्यकथांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.  चित्तोडगड किल्ला अंदाजे ७०० एकर परिसरात पसरलेला आहे आणि त्याचा घेर अंदाजे १३ किलोमीटर आहे. हा किल्ला एका उंच टेकडीवर बांधलेला आहे, ज्यामुळे त्याची सुरक्षा अधिक मजबूत झाली. शत्रूंना रोखण्याच्या धोरणात्मक योजनेचा भाग म्हणून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी सात भव्य दरवाजे बांधण्यात आले होते.
 
या भव्य किल्ल्यात राजवाडे, मंदिरे, स्मारके आणि जलाशयांसह सुमारे ६५ ऐतिहासिक वास्तू आहे. येथे चार राजवाडे, १९ मंदिरे आणि असंख्य जलस्रोत आहे. तसेच चित्तोडगड किल्ला हा राजपुतांच्या शौर्याचे आणि त्यागाचे प्रतीक मानला जातो. किल्ल्यावर अनेक वेळा हल्ले झाले, प्रत्येक वेळी येथील योद्धे शेवटच्या श्वासापर्यंत लढले. हा किल्ला राणी पद्मिनीच्या बलिदान कथेसाठीही प्रसिद्ध आहे. ही घटना इतिहासातील शौर्य आणि त्यागाचे एक महान उदाहरण मानली जाते. तसेच एवढ्या मोठ्या किल्ल्यात पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवू नये यासाठी असंख्य जलाशय आणि तलाव बांधण्यात आले होते. असे म्हटले जाते की, या जलस्रोतांमधून हजारो लोकांची गरज भागू शकली असती. चित्तोडगड किल्ला हे केवळ एक ऐतिहासिक स्मारक नाही, तर एक 'जिवंत किल्ला' देखील आहे.  
 
चित्तोडगड किल्ला हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हा राजस्थानच्या डोंगरावरील किल्ल्यांचा एक भाग आहे आणि जगभरातील पर्यटक त्याची भव्यता पाहण्यासाठी येथे येतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Adventure Games हे साहसी खेळ अगदी कोणत्याही वयात अनुभवता येतात
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

पती धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी पहिल्यांदाच मंचावर; 'राधा रास बिहारी' नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

तापसी पन्नूने स्त्री-केंद्रित चित्रपटांच्या त्रासाविषयी सांगितले, "एका फ्लॉप चित्रपटाचा परिणाम अनेक अभिनेत्रींच्या प्रोजेक्ट्सवर होतो"

नीम करोली बाबांचा आश्रम कैंची धामला कसे पोहोचावे, राहण्याची सोय आणि भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?

संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर'बद्दल मोठी बातमी; चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

द वन' चित्रपटातील पहिले गाणे, 'समझो ना', प्रदर्शित झाले

पुढील लेख
Show comments