Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी, केजरीवाल यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Updated: शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (14:53 IST)
काँग्रेसवर हल्लाबोल करताना केजरीवाल म्हणाले की, काँग्रेसवाले एकमेकांना पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंजाबचा पराभव करण्यासाठी सर्व पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत मात्र यावेळी संपूर्ण पंजाब या पक्षांना मिळून पराभूत करेल.
 
केजरीवाल म्हणाले की पीएम मोदी पंजाबमध्ये आले तेव्हा त्यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या. पंतप्रधानांची सुरक्षा ही देशाची सुरक्षा असून यावर राजकारण होता कामा नये. मात्र दोन्ही बाजूंनी राजकारण झाले.

ते म्हणाले की केंद्र सरकारशी आमचे 100 मतभेद असले तरी जेव्हा जेव्हा लोकांच्या हिताचा प्रश्न आला तेव्हा आम्ही सहकार्य केले आहे. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

मुंबई उच्च न्यायालयाने एफडीए वर ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला

LIVE: मुंबई उच्च न्यायालयाने एफडीए वर ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला

गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी मोठी तयारी; सरकारचा खास प्लॅन

हेमंत सोरेन यांच्या निर्णयानंतर झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन संपले, पण सीबीआय चौकशीचा विद्यार्थ्यांचा आग्रह

महाराष्ट्रात आजपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी नवा नियम; नेमकं काय बदललं?

पुढील लेख
Show comments