Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सीएम चन्नी यांच्या वक्तव्यावर नितीश कुमार संतापले, म्हणाले- काँग्रेसने कोणाला संधी दिली माहीत नाही

Updated: शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (13:35 IST)
झाले असे की एका रोड शोदरम्यान चन्नी म्हणाले होते की, बिहार-यूपीचा 'भैया' पंजाबमध्ये येऊन राज्य करू शकत नाही. प्रियांका गांधी या पंजाबच्या सून आहेत.
 
सीएम नितीश म्हणाले की चन्नी यांनी अत्यंत चुकीचे विधान केले आहे. कारण बिहारचे किती तरी लोक पंजाबमध्ये राहतात आणि तेथील लोकांची सेवा करतात. काही परदेशात जाऊन देखील त्यांचे काम सांभाळतात. बिहार किती महत्त्वाचे आहे हे समजले पाहिजे. गुरु गोविंद सिंग बिहारमध्येच जन्माला आले. प्रत्येक वेळी पंजाबचे लोक किती मोठ्या संख्येने बिहारमध्ये येतात. तेव्हा येथील लोक त्यांचे स्वागत करतात.
 
350 व्या प्रकाश उत्सवाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, 2017 मध्ये किती मोठा कार्यक्रम झाला हे सर्वांनी बघितले आहे. त्यानंतरही हा कार्यक्रम अखंड सुरूच आहे. लोक किती आनंदी आहेत? आता चन्नी कोणत्या प्रकारची व्यक्ती आहे हे तर मला माहीत नाही. पक्षाने कोणाला संधी दिली आहे, याची त्यांना कल्पना देखील नाही. असे बोलून त्याने आपलेच नुकसान केले आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

"माझ्या बॅगेत बॉम्ब आहे..." प्रवाशाच्या वक्तव्यामुळे इंडिगोचे विमान उड्डाणापूर्वी थांबवले! मुंबई विमानतळावर खळबळ

शेगावहून पातूरला परतणाऱ्या भाविकांचा अकोला-बाळापूर महामार्गावर अपघात; १ ठार तर २ जखमी

दिल्ली उच्च न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्याने घबराट, तपास सुरु

खासदारांवर गुन्हेगारी आरोप असताना 'विकसित भारत' कसा घडणार? सोनम वांगचुक यांची 'दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याची' हाक!

LIVE: बाजार उपकर रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील व्यापारी असहकार आंदोलन सुरू करणार

पुढील लेख
Show comments