Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रक्षाबंधन : धन, आनंद आणि यश प्राप्तीसाठी काही सोपे उपाय

Updated: बुधवार, 29 जुलै 2020 (11:02 IST)
 
(9) नजर दोष असल्यास तुरटीचा तुकडा दृष्ट लागलेल्या व्यक्तीवरून ओवाळून चुलीत जाळून द्यावं, दोष दूर होईल.
 
(10) उधारी परत येत नसल्यास कापराने काजळ तयार करावं आणि त्याने एका कागदावर उधारी देत नसलेल्या माणसाचं नाव लिहून वजनी दगडाखाली दाबून द्यावं, लाभ होईल.
 
(11) घरात वारंवार अपघात घडत असल्यास काली किंवा महाकाली यंत्र घरात लपवून स्थापित करावे.
 
(12) विवाह होत नसल्यास किल्ली स्वत:जवळ ठेवून जुना उघडलेला ताळा स्वत:वरून ओवाळून रात्री चौरस्त्यावर फेकून द्यावा, नंतर मागे वळून बघू नये.
 
(13) आजार बरा होत नसल्यास रात्री पत्रावळीवर शिरा ठेवून आजारी व्यक्तीवरून 11 वेळा ओवाळून चौरस्त्यावर ठेवून द्यावं किंवा रात्री एक शिक्का आजारी व्यक्तीच्या उशाशी ठेवावा. सकाळी स्मशान भूमीवर फेकून द्यावा.

सर्व पहा

मंगळवारी केवळ 5 मिनिट द्या, बजरंग बली सर्व कामे सुरळीत करतील

श्रावणात पचनास हलक्या, पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या ३ खास 'हेल्दी' उपवासाच्या रेसिपी

Mahadev Temple Darshan पृथ्वीनाथ मंदिर जे महाभारत काळातील असून ५,००० वर्षे जुने आहे

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments