Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या ६ तुकड्या तैनात

Updated: मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (09:05 IST)
 
राज्यातील नुकसानाची सद्यस्थिती
राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे ३० जिल्हे व ३८५ गावे प्रभावित झाली असून ११७ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ३१८ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर ५८०६ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर ३ हजार ५४० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
 
मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: तारापूर एमआयडीसीमध्ये तीन शक्तिशाली स्फोट

जेवण तयार नसल्याच्या रागावरून दारूच्या नशेत पतीने केली पत्नीची हत्या

बांगलादेशने आशिया कप आणि आशियाई खेळांसाठी संघाची घोषणा केली

IND vs ENG Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघ २-४ ने पराभूत

सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी: स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू कसा झाला?

पुढील लेख
Show comments