Festival Posters

'दहशतवाद संपला पाहिजे पण त्यावर राजकारण होऊ नये', पहलगाम हल्ल्यानंतर अबू आझमी यांचे मोठे विधान

सोमवार, 28 एप्रिल 2025 (18:27 IST)
Maharashtra News: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशात संताप आहे आणि सर्वजण सरकारकडे पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे. तसेच महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू असीम आझमी यांनी एक मोठे विधान केले आहे.  
ALSO READ: Pahalgam terror attack शरद पवारांनी देशवासीयांना राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले
अबू आझमी म्हणाले की, देशभरातील लोक धर्म आणि जातीच्या वर उठून या हल्ल्याचा उघडपणे निषेध करत आहे, विशेषतः मुस्लिम म्हणत आहे की ते देशासोबत आहे. 
ALSO READ: ठाण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू
अबू आझमी काय म्हणाले?
महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी म्हणाले की, 'प्रत्येक धर्माची मुले देशासाठी आपले प्राण देण्यास तयार असतात. कोणती कारवाई करायची हे सरकार ठरवेल आणि कोणीही त्याला विरोध करणार नाही. दहशतवाद संपला पाहिजे आणि त्यावर कोणतेही राजकारण नसावे.
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: Pahalgam terror attack आमदारांच्या कठोर शब्दांनी काँग्रेसला घेरले, भाजप म्हणाले नाव बदलून पाकिस्तानी पक्ष करा

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: कॉकरोच जनता पार्टी १६ जून रोजी नागपूरच्या संविधान चौकात मोठे आंदोलन करणार

सोन्याच्या दरात मोठी वाढ दर प्रति १० ग्रॅम १.५९ लाख रुपयांवर पोहोचला

Jhansi Rani Lakshmi Bai Punyatithi 2026 Messages in Marathi झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी विनम्र अभिवादन

Rajmata Jijau Punyatithi 2026 Messages in Marathi राजमाता जिजाऊ पुण्यतिथी विनम्र अभिवादन

इंडिया आघाडीला पंतप्रधानांचा चेहरा अजून ठरवायचा आहे," असे संजय राऊत म्हणाले

पुढील लेख
Show comments