suvichar

कर्नाटक सरकार अलमट्टीमधून ५ लाख क्युसेक पाणी सोडणार

गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (15:50 IST)
कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा विळखा कर्नाटकमधील अलमट्टी धरण कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशी चर्चा करून अलमट्टीमधून पाण्याचा विसर्ग करण्यास विनंती केली. महाराष्ट्र सरकारकडून विनंती करण्यात आल्यानंतर कर्नाटक सरकार अलमट्टीमधून ५ लाख क्युसेक पाणी सोडण्यासाठी सहमत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सांगितले. 
 
अलमट्टी धरणातील पाणीसाठी आणि बॅक वॉटरमुळे सांगली जिल्हा निम्मा पाण्याखाली गेला आहे. त्याचे भयंकर पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले आहेत. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून सर्वोतेपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचेही सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

India vs Zimbabwe : टी-२० मालिकेचा पहिला सामना २३ जुलै रोजी खेळला जाणार, वेळ जाणून घ्या

विश्वचषकासाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा, हरमनप्रीत सिंग संघाचे कर्णधारपद भूषवणार

ChatGPT वापरणारे लोक या 10 गोष्टींमध्ये इतरांपेक्षा पुढे आहेत; तुम्हीही यात आहात का?

Smart Citizen Government Services : १८ वर्षांचे झाल्यावर ही तीन सरकारी ओळखपत्रे त्वरित मिळवा

Railway Platform Ticket: किती तासांसाठी रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट वैध असते? महत्त्वाचा नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments