Marathi Biodata Maker

एसटीची आंतरजिल्हा सेवा सुरू, कुठल्याही ई पासची गरज नाही

गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (09:06 IST)
मागील ५ महिने एसटीची आंतरजिल्हा सेवा बंद होती. ती २० ऑगस्टपासून सुरू होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात हा निर्णय घेतला असून एसटीची आंतरजिल्हा सेवा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. गणेशोत्सव काळात लोकांना एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी हा निर्णय घेतला. एसटीने एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी कुठल्याही ई पासची गरज लागणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 
 
काही नियम पाळून प्रवास करता येईल, एका एसटीत २२ जण प्रवास करू शकतील. त्यामुळे प्रवाशांनी याची काळजी घ्यावी. जशी मागणी येईल तशा बसेस वाढवल्या जातील. एसटीचे दर पूर्वीप्रमाणे राहतील त्यात कोणतेही बदल होणार नाहीत ही महत्वाची माहिती देखील परब यांनी यावेळी दिली. 

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र सरकारने एका आठवड्याच्या आत वादग्रस्त आरटीआय नियम मागे घेतला

महाराष्ट्र सरकारने एका आठवड्याच्या आत वादग्रस्त आरटीआय नियम मागे घेतला

लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; विवाहापूर्वीच होणाऱ्या पत्नीने रचला हत्येचा कट

नवी मुंबईत 5575कोटी रुपये खर्चाच्या दोन नवीन मेट्रो मार्गांना मंजुरी, विमानतळाला थेट कनेक्टिविटी मिळणार

मनसेला जागा मिळू नये म्हणून राजूल पाटील यांना तिकीट दिले: संजय दिना पाटील

पुढील लेख
Show comments