Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनावरुन भाजप पुन्हा आक्रमक, केले सरकारवर आरोप

Updated: बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (18:48 IST)
 
दरम्यान, राज्यात ४२ टक्के चाचण्या वाढविताना मुंबईत केवळ १४ टक्के चाचण्या घेण्यात आल्या आहेत, असे सांगत मुंबईत चाचण्या वाढवा अशा आशयाचे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. यात राज्यातील चाचण्यांची टक्केवारी आणि मुंबईतील चाचण्यांची टक्केवारी नमुद करण्यात आली आहे.
 
देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणार्‍या राज्यांमध्ये भारताच्या सरासरीच्यापेक्षाही महाराष्ट्र मागे असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. 
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा आज पुण्यात साखरपुडा

राहुल गांधींच्या आरोपांमुळे लोकसभेत गदारोळ, अमित शाह यांच्यावर विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्याचा आरोप, सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेणार

विरोधी पक्षांच्या गदारोळात लोकसभेत अँटी पेपर लीक बिल मंजूर

LIVE: मनोज जरांगेकडून निर्णायक आंदोलनाची घोषणा

वर्धा जिल्ह्यात किसान कर्जमुक्ती योजना २०२६ ची पहिली यादी जाहीर

पुढील लेख
Show comments