Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आघाडी सरकारच्या काळात दिल्या जमिनी - मुख्यमंत्री

Updated: गुरूवार, 5 जुलै 2018 (16:55 IST)
 
जमिनीचं वाटप  आघाडी सरकारच्या काळात 660 हेक्टर झालं होतं. जिल्हाधिका-यांच्या  या जमिनी  अखत्यारितील आहेत. जिल्ह्याधिका-यांचे अधिकार  आघाडी सरकारच्या काळात वाढवण्यात आले. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात जमीन व्यवहाराचे अधिकार  अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, त्यामुळे त्याचा मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी संबंध नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप करू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना दिला आहे. त्यामुळे हे अधिवेशन सुद्धा आरोपात होते की काही कामकाज होणार    आहे, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांचा भाजपकडून धमकीचा आरोप, भाजपने आरोप फेटाळले

पालघर सरकारी जमीन एम.एस.आर.डी.सी.कडे सुपूर्द,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली

LIVE: महाराष्ट्र सरकार कडून 'अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत ७ हजार कोटी रुपयांना मंजुरी

संगमनेर निवडणूक प्रकरणात अमोल खताल यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने मार्ग मोकळा केला

नेपाळमध्ये अशांतता, हिंसाचारात एकाचा मृत्यू, अनेक शहरांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू

पुढील लेख
Show comments