मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रे
मुंबई महानगरपालिकेतील मागील १० वर्षांच्या कामाची कॅगमार्फत चौकशी करा म्हणजे रस्त्यांपासून, खड्डयांपर्यंत आणि नाल्यापासून कच-यापर्यंत कोणी डल्ला मारला हे समजेल. असे ट्विट मुंडे यांनी केले आहे. कॅगमार्फत चौकशीची आपण सातत्याने ३ वर्षांपासून मागणी करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.