Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वेळप्रसंगी जितेंद्र आव्हाडांशिवाय निवडणूक जिंकावी लागेल

Updated: गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (08:26 IST)
 
या बैठकीनंतर ठाण्याचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष आनंद परांजपे म्हणाले की, अजित पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ठाण्यातील सर्व नगरसेवकांची बैठक बोलावली होती. आम्ही राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहोत. शरद पवारांच्या विचारांवर निष्ठा आहे असं नगरसेवकांनी सांगितले. परंतु गेल्या २-३ महिन्यापासून घटनाबाह्य सरकारनं प्रशासन, पोलिसांचा गैरवापर केला जातोय. कधी प्रलोभन दाखवून तर कधी दडपशाहीने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना टार्गेट करण्याचं काम होतंय असा आरोप त्यांनी केला. 
 
तसेच नगरसेवकांनीही भीती व्यक्त केलीय ऐन निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम करू शकते. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सर्व शंका अजितदादांसमोर मांडल्या. महापालिकेची मुदत संपली असून गेल्या बजेटमध्ये जो निधी दिला होता तोदेखील कापण्यात आला. घटनाबाह्य सरकारसोबत असल्यास निधी दिला जातोय. पण आम्ही या लढ्याला तयार आहोत असं आनंद परांजपे म्हणाले. 
Edited by: Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील १२४ नवीन आरोग्य सुविधांचे ऑनलाइन उद्घाटन केले

वाराणसी विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने पिस्तूलने गोळीबार, २ कर्मचारी जखमी

राज्य सरकारने एमएमआरडीएसाठी १२१ कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली

LIVE: महाराष्ट्रात १२४ नवीन आरोग्य संस्थांचे उद्घाटन

नवीन एअर इंडिया इमारतीवर १०६ शहीदांची नावे दिसणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मंजुरी

पुढील लेख
Show comments