Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जून २०१७ ला थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा - आ. अमरसिंह पंडित

Updated: शनिवार, 29 जुलै 2017 (11:33 IST)

यावेळी बोलताना आ.अमरसिंह पंडित म्हणाले की कृषीमूल्य आयोग केवळ नावाला ठेवू नका. पाशा पटेल यांच्या कृषीविषयक सल्ल्यांचे अनुकरण करण्याची गरज आहे. एक्सपोर्ट आणि इम्पोर्टची पॉलिसी राज्यात उत्पादित होणाऱ्या पिकांच्या आणि फळांच्या प्रमाणावर ठरवली गेली पाहिजे असेही त्यांनी सभागृहात सांगितले.

कर्जमाफीबाबत बोलताना आ. पंडित म्हणाले की सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. शासनाने कर्जमाफीची आकडेवारी स्वतः तपासून घेतली पाहिजे. ही कर्जमाफी शेतकऱ्यांची एेतिहासिक फसवणूक करणारी आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बारामतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतळ्याचे दहन

SKIMS India: किम कार्दशियनचा ब्रँड दिल्ली आणि मुंबईमध्ये स्टोअर्ससह भारतात प्रवेश करणार

LIVE:अभिजीत दीपके यांच्या घरी सीजेपी कोअर कमिटीची बैठक झाली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शोधासाठी एफआयआर दाखल करणार संजय राऊत यांचा दावा

प्लॅस्टिकच्या नोटा चलनात कधी जारी केल्या जातील आरबीआयच्या गव्हर्नरनी दिले मोठे संकेत- कमी मूल्याच्या नोटांपासून सुरुवात होईल म्हणाले

पुढील लेख
Show comments