Marathi Biodata Maker

उन्ह वाढले, उकाड्याने मुंबईकरांना घाम

शनिवार, 13 एप्रिल 2019 (10:08 IST)
राज्यात उन्हाचा पारा वाढत चालला आहे. विदर्भात वाढत्या कमाल तापमानाने कहर केला असून, येथील कमाल तापमान थेट ४४ अंशांवर पोहोचले आहे. शुक्रवारी चंद्रपूरचे कमाल तापमान ४४ अंश नोंदविण्यात आले असून, पुढील चार दिवसांसाठी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला गारांचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईचे कमाल तापमान मात्र ३३ अंशांवर स्थिर असले तरी उकाडा वाढला असून ‘ताप’दायक उन्हासह उकाड्याने मुंबईकरांना घाम फोडला.
 
भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मराठवाड, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.  

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

महाराष्ट्रात मान्सून वेळेवर दाखल, पण पाऊस सामान्यपेक्षा कमी! मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई एलपीजी सिलेंडर दरवाढ; शरद पवारांचा एलपीजी दरांवर हल्लाबोल

LIVE: फडणवीस यांनी सांगितले की, राज्यभरात 'ड्रग्जबाबत शून्य सहनशीलता' मोहीम सुरू

नागपूर कान्हान नदीत तीन जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

जेजुरीगडावर पालखी सोहळ्यादरम्यान चप्पल घालून आलेल्या लोकांना अडवल्यामुळे पुजाऱ्याला मारहाण; रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments