Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मणिपूरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करा-आदित्य ठाकरे

Updated: शुक्रवार, 21 जुलै 2023 (09:01 IST)
 
ते म्हणाले की, ज्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आणि तिच्या समोरच तिच्या वडील आणि भावाची हत्या झाल्याचे मी ऐकले. या सर्व गोष्टी देशाला शोभत नाहीत आणि देशाच्या विरोधात आहेत. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला आणि ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली, तेव्हा त्या ठिकाणचे मुख्यमंत्री बोलत आहेत. मणिपूरमध्ये इंटरनेटवर 70 दिवस बंदी घालण्यात आली होती व अश्या अनेक गोष्टी आतापर्यंत लपवून ठेवण्यात आल्या होत्या. ही घटना सर्वांसाठी लाजिरवाणी आहे. मणिपूरमध्ये राजधर्म पाळला गेला पाहिजे. तेथील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी असे ते म्हणाले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: सातारा आणि पंढरपूरमध्ये माजी सैनिकांसाठी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारली जाणार

अत्यंत पौष्टिक आणि जमिनीचा सुपीकपणा वाढवणारे पीक; वाल लागवड

माजी सैनिकांसाठी सातारा आणि पंढरपूरमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारल्या जातील-शंभूराज देसाई

विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला, सरकारने गृहमंत्री हटवावेत, राहुल गांधी पत्रकार परिषदेत गरजले

तुकाराम मुंढे यांचा ऐतिहासिक निर्णय; शाळांच्या ५० मीटर परिसरात आता शीतपेये, वडा पाव, बर्गर आणि आईस्क्रीमवर बंदी!

पुढील लेख
Show comments