Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मणिपूरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करा-आदित्य ठाकरे

Updated: शुक्रवार, 21 जुलै 2023 (09:01 IST)
 
ते म्हणाले की, ज्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आणि तिच्या समोरच तिच्या वडील आणि भावाची हत्या झाल्याचे मी ऐकले. या सर्व गोष्टी देशाला शोभत नाहीत आणि देशाच्या विरोधात आहेत. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला आणि ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली, तेव्हा त्या ठिकाणचे मुख्यमंत्री बोलत आहेत. मणिपूरमध्ये इंटरनेटवर 70 दिवस बंदी घालण्यात आली होती व अश्या अनेक गोष्टी आतापर्यंत लपवून ठेवण्यात आल्या होत्या. ही घटना सर्वांसाठी लाजिरवाणी आहे. मणिपूरमध्ये राजधर्म पाळला गेला पाहिजे. तेथील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी असे ते म्हणाले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या प्रवेशपत्रांसाठी APAAR ID अनिवार्य केला

APAAR आयडीशिवाय परीक्षेचे प्रवेशपत्र दिले जाणार नाही, मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय

WhatsApp Scam Alert आता एआय (AI) फसवणुकीचे संदेश ओळखेल, वापरकर्त्यांना लवकर सूचना मिळतील

पालघरमधील तारापूर एमआयडीसीमध्ये उत्पादनादरम्यान भीषण स्फोट; अनेक कामगार रुग्णालयात दाखल

मुंबई आयकर कार्यालयाच्या तळघरात भीषण आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण

पुढील लेख
Show comments