Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापुरात परिस्थिती अतिगंभीर

Updated: गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (15:55 IST)
 
गोकुळचे लाखो लिटर दुध रस्त्यावर अडकल्याने ते दूध आता खराब होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत कोल्हापूर शहराभोवती पुराची मगरमिठी अधिकच घट्ट झाली आहे. शेकडो घरांत पुराचे पाणी शिरल्याने लाखो लोक बेघर झाले आहेत. पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. दोन दिवसांत घरातील जेवण-खाद्यपदार्थ व पाणी संपल्याने पूरग्रस्त जीवाच्या चिंतेबरोबरच तहान-भुकेने व्याकूळ झाले आहेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

गडकरी आणि बावनकुळे यांनी नागपूरमधील मालमत्ता आणि नवीन घरांच्या नोंदणीला स्थगिती मिळाल्याच्या अफवा फेटाळून लावल्या

LIVE: तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पावरून राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Apple Foldable iPhone :ॲपलचा पहिला फोल्डेबल आयफोन या वर्षी येऊ शकतो

Independence Day 2026 Essay in Marathi स्वातंत्र्य दिन निबंध

FCRA दुरुस्ती विधेयक का आणले? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केला सरकारचा हेतू

पुढील लेख
Show comments