suvichar

आता मराठा आरक्षण मुद्धा पेटला मुलीची आत्महत्या

शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 (10:36 IST)
उस्मानाबाद जिल्ह्यातील भागातील कळंब तालुक्यातील देवळाली येथील मराठा आरक्षणासाठी तृष्णा तानाजी माने (१९) तरुणीने दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव्य प्राशन केले होते. उपचार तिचा मृत्यू झाला आहे. देवळाली गावातील ग्रामस्थांनी शासन मराठा आरक्षणप्रश्नी दुर्लक्ष करीत असल्याने तरुणीने हे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. हा आरोप करत करत तिचा अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला. मात्र महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढून त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले आणि मयत तृष्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या ठिकाणी तणाव निर्माण होवू नये म्हणून पोलीस बंदोबस्त केला होता. तिचे वडील तानाजी माने यांनी पोलिसांकडे दिलेल्या जबाबात मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने शिकूनही उपयोग नाही, असे सांगत तृष्णाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दिवसन दिवस आरक्षण मुद्दा पेटत असून सरकार काय निणर्य घेतय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

बीएमसीचा मोठा निर्णय, रुग्णालयात पान किंवा गुटखा खाणाऱ्यांना प्रवेश नाही

संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी तीन अटी ठेवल्या

लक्ष्मण हाके यांनी ओबीसी जनता पक्षाची स्थापना केली, भाजपवर निशाणा साधला

LIVE: राज्य सरकारसोबत बैठक घेतल्यानंतर महाराष्ट्रातील डॉक्टरांचा संप स्थगित

महाराष्ट्रा सरकारने शालेय बसेससाठी अत्याधुनिक सुरक्षा नियमावली लागू केली

पुढील लेख
Show comments