Dharma Sangrah

नवरदेव भर लग्न मंडपात हृद्यविकारच्या धक्क्याने मृत ; वधु सह सर्वाना धक्का

Updated: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (17:04 IST)

भूषण दिगंबर कुडाळकर यांची ज्येष्ठ कन्या वृषालीशी  मिरजेतील रवींद्रचा विवाह कसबा बावडा (जि. कोल्हापूर) येथील  ठरविण्यात आला होता.  मिरजेतील टाकळी रस्त्यावरील शाही दरबार हॉलमध्ये पावणेबाराच्या मुहूर्तावर विवाह होणार होता. 

रवींद्र त्याच्या घरी विवाहाची तयारी करीत होता. तयारी पूर्ण झाल्यानंतर तो सकाळी साडेआठ वाजता मित्र व नातेवाईकांसोबत शाही दरबार हॉलमध्ये निघाला होता. त्यावेळी छातीत अचानक दुखू लागल्याने तो रस्त्यावर कोसळला. डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले. मंगल कार्यालयात वधू आणि वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीत होते. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

महाराष्ट्रात खळबळ: आनंदमठ आश्रमाच्या प्रमुखावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप; पोलिसांकडून गुन्हा दाखल

अजितदादांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार भावूक! "तुमचं प्रेम प्रत्येक श्वासात जिवंत राहील"

LIVE: दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळाला

मराठा नेते मनोज जरांगे पाटील आज जंतर मंतरवर पोहचणार; नीट विद्यार्थी आंदोलनात सहभागी होणार

अहमदाबादमधील बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, १० जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments