Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली : अतुल भातखळकर

Updated: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (15:53 IST)
 
अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान यानंतर आपल्याला धमक्या मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं असून ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली असल्याची टीका केली आहे. “पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे  धमक्यांचे फोन येत आहेत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे,” असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

iQOO Z11 आणि iQOO Buds भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत, वैशिष्ट्ये

'मोदी चालीसा': जिवंत व्यक्तींची पूजा आणि विधीवत उपासना करणे योग्य आहे का? हिंदू धर्माची तत्त्वे समजून घ्या

पॅनोरॅमिक सनरूफ आणि अप्रतिम वैशिष्ट्यांसह परवडणाऱ्या एसयूव्ही उपलब्ध

Poco चा नवीन 5G फोन भारतात २०,९९९ किमतीत लाँच; ७९००mAh बॅटरी, ५०MP कॅमेरा आणि १२०Hz डिस्प्लेची सुविधा

LIVE: देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील राहुल गांधींच्या 'स्कूल्स इको' कार्यक्रमावर टीका केली

पुढील लेख
Show comments