Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकार कधीही पडू शकते, संजय राऊतांचा दावा

Updated: बुधवार, 5 जून 2024 (18:04 IST)
 
मोदींची गॅरंटी जनतेने नाकारली असून भाजपचा दारुण पराभव केला आहे. भाजपला जरी 240 जागा मिळाल्या तरीही त्यांना बहुमत मिळाले नाही. आता त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या सोबत सरकार बनवावी लागणार आहे. आणि ही सरकार कधीही पडू शकते. यंदा तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होणार नाही. भाजपला ज्या जागा मिळाल्या आहे त्या ईडी आणि सीबीआय मुळे मिळाल्या आहे.असा दावा त्यांनी केला आहे.  
 
राहुल गांधी यांची इच्छा असेल तर ते पंतप्रधान बनू शकतात.आम्ही त्यांच्या सोबत आहोत. टीडीपी आणि जेडीयू शिवाय भाजप सरकार बनू शकते का. भारतातील जनता एकत्र बसून भविष्याची रणनीती ठरवणार त्यांना कोणाची सरकार पाहिजे. 

Edited by - Priya Dixit  
 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली; जाणून घ्या पहिला हप्ता खात्यात कधी जमा होईल

आयआयटी मुंबईच्या दोन मेस बंद करण्याच्या नोटिस, अनेक रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

LIVE: मनोज जारंगे यांनी मराठा आरक्षणाबद्दल इशारा दिला

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाबद्दल इशारा दिला, राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली

ई-२० पेट्रोलवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल करत राहुल गांधी म्हणाले की, लोकांच्या वाहनांचे नुकसान झाले, भाजपने राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले

पुढील लेख
Show comments