ganesh chaturthi

Monsoon Session: मणिपूर घटनेवरून विरोधकांचा सभात्याग

Updated: शुक्रवार, 21 जुलै 2023 (13:11 IST)

कोकणातील अनेक गावांतील स्थिती आहे की, तिथे वीज, नाही, रस्ते नाही. या साठी शासनाने काही चर्चा केली पाहिजे. तसेच इर्शाळवाडी पीडितांना राज्य सरकार कडून 5 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही रकम सद्य परिस्थितीला पाहता कमी आहे. सरकारने रक्कम वाढवून देण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे. 
 
पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून सभागृहात विरोधकांनी मणिपूरच्या घटनेचा निषेध करत गोंधळ केला आणि समान नागरी कायदा सुरु करण्यापूर्वी मणिपूरच्या घटनेकडे लक्ष द्या असे म्हणत गदारोळ केला. 
 
मणिपूरच्या घटनेबाबत प्रश्न उपस्थित कण्यात आले. पंतप्रधान अद्याप या घटनेवर मौन का बाळगून आहे असे विचारण्यात आले. या गदारोळ मुळे लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले.आता पावसाळी अधिवेशनाचे पुढील कामकाज सोमवार पासून सुरु होणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Poco ची मोठी ऑफर! ६३००mAh बॅटरी असलेला ५जी स्मार्टफोन मिळतोय ६,५०० स्वस्त

ऑनलाइन पिंडदानाने पूर्वजांना मुक्ती मिळत नाही, पितृपक्षापूर्वी २५,००० ते ५१,००० रुपयांच्या पर्यटन पॅकेजेसवर वाद

पुणे : २२ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर पर्यंत पुरंदर किल्ल्यात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी

LIVE: विदर्भातील जिल्ह्यांना २४ तासांकरिता यलो अलर्ट जारी

हिंदू नाव सांगून फसवणूक अन् माजी प्रेयसीला गाडीखाली चिरडले; आरोपी शहनवाजला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुढील लेख
Show comments