Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत दिसणार आता एक मराठा लाख मराठा ताकद

Updated: बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (10:37 IST)
 
प्रतिनिधींच्या ९ आॅक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत १४ डिसेंबरला नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या सोबत मुंबईतून दिवाळीआधी निघणारा मोर्चा पुढे ढकलल्याचे समितीने सांगितले होते. मात्र मधल्या काळात सरकारवर दबाव राहावा, म्हणून बाइक रॅली काढण्याचा निर्णय समितीने घेतला. त्यासाठी अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, दहिसर, भांडुप, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, दादर, शिवडी, वरळी या ठिकाणी बैठका पार पडल्या आहेत. उरलेल्या विभागांतही बैठका सुरू असल्याचे समितीने स्पष्ट केले.त्यामुळे विराट  मोर्चा आगोदर आय मोर्चाने सरकारला जागे ठेवणे हे मुख्य उदिष्ट असणार आहे. मात्र हा मोर्चा निघताना संपूर्ण नियम आणि शांततेत निघणार असून अनेक नियम केले गेले आहेत.
 
यामध्ये मोर्चात गाडी चालवताना चालकाला हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे. तर मागे बसलेलेया सहचालक भगवा फेटाधारक असावा लागणार आहे. बाइकवर मराठा क्रांती (मूक) मोर्चा स्टिकर असावे.वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.रॅलीदरम्यान हॉर्न वाजवू नये किंवा घोषणा देऊ नये. सुरुवातीपासून शेवटपर्यंत शांतपणे मार्गक्रमण करावे.तर मोर्चाचे प्रतिनिधित्व महिला करणार आहे. 

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

एफडीएने नागपूरमधील परवानाधारक मेडिकल स्टोअरवर छापा टाकला

मुंबईत एका गाडीच्या बोनेटमध्ये सात फूट लांबीचा अजगर लपलेला आढळल्याने खळबळ

फातिमा सनाने शेफाली वर्माला केलेला हाताचा इशारा महागात पडला

LIVE: टिपू सुलतानच्या नावाने उद्यानाला नाव देण्यावरून वाद निर्माण

टिपू सुलतानच्या नावाने उद्यानाला नाव देण्यावरून वाद निर्माण, बीएमसी प्रस्ताव रद्द करण्याच्या तयारीत

पुढील लेख
Show comments