Marathi Biodata Maker

पुढच्या पिढीला मराठवाड्यात दुष्काळ पाहू देणार नाही

Updated: शनिवार, 8 जून 2019 (16:25 IST)
 
दुष्काळ निवारणासाठी राज्याला ४ हजार कोटींची मदत मिळाली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. दुष्काळापासून कायमची मुक्ती मिळावयाची आहे. त्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. विशेषतः जलयुक्त शिवारमुळे दुष्काळातही तुलनेने कमी नुकसान झाले. यंदा पाऊस थोडा जरी पडला तरी शेतकऱ्याला दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
 
गेल्या दोन ते तीन वर्षात जलयुक्त शिवारमुळे पीक उत्पादकता वाढली. कापूस, सोयाबीनची उत्पादकता वाढली आहे. जलयुक्त शिवारमुळे पिके वाचवता आली. या योजनेवर टीका झाली. मात्र जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठी कामे झाली आहे. यामुळे दीर्घकाळ टँकरविना चालू शकलो, असाही दावा त्यांनी केला.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात मोफत डायलिसिस सेवेचा विस्तार

इंडिगो विमानात बॉम्बची धमकी: लखनौहून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

नांदेडमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि टाटा मॅजिक व्हॅनची धडक होऊन नऊ जणांचा मृत्यू

मुंबई बीएमसीचा मोठा निर्णय; इयत्ता १ ते १० च्या विद्यार्थ्यांना संविधान शिकवले जाणार

नाशिकमध्ये स्वाइन फ्लूमुळे चिंता वाढली! डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीमुळे रुग्णालयांवर ताण

पुढील लेख
Show comments