Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘ओखी’ग्रस्तांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी : भास्कर जाधव

Updated: गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (15:27 IST)

जाधव म्हणाले की ओखी वादळामुळे कोकणातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पण हे सरकार त्यांना मदत करण्याऐवजी उलटसुलट उत्तरे देत आहे आणि मूळ प्रश्न आणि मागणीला बगल देत आहे. ‘ओखीमुळे झालेल्या बोटीच्या नुकसानीला चार हजार रुपये मदत आणि फळपिकांना सहा ते सात हजार एकरी मदत देणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पण ही मदत पुरेशी नाही. कोकणातील फळ पिकविम्यात बदल करावा, वाढती महागाई लक्षात घेता कोकणातील फळपिक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान एक लाख मदत देण्यात यावी. मच्छिमारांचे ‘एनसीडीसी’चे कर्ज माफ करावे आणि मच्छिमारी हा शेती व्यवसाय म्हणून जाहीर करावा, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पुणे-सातारा महामार्गावर कार उलटून ट्रकला धडकली, भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू

LIVE: पालघरमध्ये ३.४ तीव्रतेचे दोन भूकंप झाले

कुर्ला घाटावर दोन एसटी बसची भीषण टक्कर; खोल दरीत पडण्यापासून थोडक्यात बचावली; ८ जण जखमी

आयआयटी मुंबई शिपाई भरती परीक्षेत कॉपी; पवई पोलिसांनी चार उमेदवारांना अटक केली

१४ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य तिरंगा यात्रा आयोजित केली जाणार, मुख्यमंत्री सहभागी होणार

पुढील लेख
Show comments