दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि चौकशीचे आदेश दिले.सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 14, 2026
सुदैवाने…