suvichar

काँग्रेस जिंकल्यावर 'पप्पू' आता 'परमपूज्य' झाले : राज ठाकरे

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत जिंकल्यावर काँग्रेसची सरकार बनणार. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या दरम्यान आक्रमक प्रचार केला होता. तिन्ही राज्यांमध्ये आघाडी मिळाल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एमएनएस) प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले की राहुल गांधी ज्यांना विपक्षी दल 'पप्पू' म्हणून हाक मारतात ते आता 'परम पूज्य' झाले आहेत.
 
त्यांनी प्रश्न केला की काय त्यांचे नेतृत्व स्वीकारले जाईल. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.
 
त्यांनी म्हटले की मोदीजी आणि अमित शाह यांच्या मागील चार वर्षाच्या वागणुकीचा हाच परिणाम हाती येणार होता. ते सर्व मोर्च्यांवर अपयशी ठरले आणि त्यांच्याकडे जनतेला दर्शवण्यासारखे काहीच उरले नाही. ते राम मंदिर कार्ड खेळत होते परंतू जनता समजूतदार आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

समोर वाघ दिसल्याने वडिलांनी मुलाला घेऊन धरणात उडी मारली; दोघांचा बुडून मृत्यू, नागपूर मधील घटना

होर्मुझच्या सामुद्रधुनीत UAE 2 तेलवाहू जहाजांवर इराणचा हल्ला; एका भारतीयाचा मृत्यू

तुकाराम मुंडेंनी भेसळ करणाऱ्यांची कंबर मोडली; एफडीएची राज्यभरात २८ ठिकाणी धाड, २१ जणांना अटक

लॉर्ड्समध्ये पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला २७० धावांनी पराभूत केले

छत्रपती संभाजीनगर व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये चोरी; जिल्हा परिषदेच्या सीईओंचे रोकड आणि दागिने गायब

पुढील लेख
Show comments