suvichar

राष्ट्रपतींमुळे आयुष्यात काय फरक पडतो : राज ठाकरे

राष्ट्रपती म्हणजे फक्त एक रबर स्टॅम्प असल्याचं वादग्रस्त वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ''राष्ट्रपती म्हणजे फक्त एक रबर स्टॅम्प असून त्यांचा देशाला कधीच फायदा झालेला नाही'', असं राज ठाकरे बोलले आहेत. राष्ट्रपती निवडीबाबत विचारलं असता राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
''याकूब मेमनला देण्यात आलेली फाशी एवढा एकच विषय मला आठवतो. अन्यथा राष्ट्रपतींचा तुमच्या आमच्या आयुष्यात काय फरक पडतो. राष्ट्रपतींनी त्यांची भूमिका म्हणून कधी बजावली आहे का ?  इतके विषय या देशात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून जी दडपशाही सुरु आहे, त्याबद्दल देशातील इतके नागरिक त्यांना मेल, पत्र पाठवतात. त्यांना कुठची उत्तरं मिळतात ?.  पुर्वींपासून जो शब्द वापरला जातो त्याप्रमाणे राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्पच आहे. ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजेच राष्ट्रपती'', असं राज ठाकरे बोलले आहेत. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: ठाकरे गटाचे भवितव्य उद्या सकाळी ११ वाजता ठरणार

वैभव सूर्यवंशीच्या संघाने अफगाणिस्तानचा १०१ धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले

ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बोलवली तातडीची बैठक; दोन बंडखोर खासदारांच्या परत येण्याबद्दलच्या चर्चांना जोर चढला

फादर्स डे 2026: वडिलांना आनंदी ठेवण्यासाठी करा या 5 छोट्या गोष्टी

चोराने नोजल उघडेच ठेवले! कर्मचारी झोपले राहिले; ३०० लिटर पेट्रोल जमिनीवर सांडले; वाशिम मधील घटना

पुढील लेख
Show comments