Marathi Biodata Maker

कर्जमाफीसाठी आम्ही म्हायुतीत आलो : राजू शेट्टी

शनिवार, 20 मे 2017 (09:45 IST)
शेतकरी कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोग लागू करणार यासाठी मी महायुतीत आलो होत. मात्र तसे होतांना दिसतच नाही. उलट मुख्यमंत्री कोणत्या देशात अभ्यास करायला गेले हे शोधाव लागेल. हे सरकार शेतकरी वर्गाच्या कर्जाचे धनी होतय, कृषी मूल्य ठरवणार आयोग हे सरकारच खेळणं आहे. असे म्हणत आज नाशिकमध्ये राजू शेट्टी यांनी सरकारवर तोफ डागली. ते नाशिकमधील शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात बोलत होते.

मला कुणाला घाबरायची गरज नाही मी शेतकरी असून तीच भाषा बोलणार आहे. कर्जमाफी मागण्याची वेळ का आली यांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. राज्य सरकारकडे कर्ज मागण्याची वेळ का आली यांच्या मुळाशी जण्याची गरज आहे. मात्र तसे सुद्धा सरकार करत नाही. तर हे सरकार मला वाटतंय की शेतकरी वर्गाला काही कळत नाही याचा फायदा घेतय असच चित्र आहे असे शेट्टी यांनी आपले मत व्यक्त केले.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी विकसित होणार,मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले-आरोग्यसेवा क्षेत्रातील परिवर्तनात्मक प्रवासाची सुरुवात

शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? काँग्रेस हायकमांडने विलीन करण्याचा मोठा प्रस्ताव दिला

LIVE: शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

अभिजीत दीपके यांनी स्थापन केलेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आज पुणे विद्यापीठाच्या परिसरात भव्य आंदोलन जमले

ठाण्यात रस्त्यावर थुंकण्यापासून रोखल्याबद्दल वृद्ध व्यक्तीला मारहाण केली; मुख्यमंत्रींच्या हस्तक्षेपनंतर कॅब चालकाला अटक

पुढील लेख
Show comments