Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला, गुन्हा दाखल

Updated: रविवार, 16 जून 2024 (15:59 IST)
 
सदर घटना  13 जून रोजीची आहे. या पीडित महिलेने कल्याण रेल्वे स्थानकातून रिक्षा तिच्या घरी वालधुनी जाण्यासाठी घेतली. महिलेने घर आल्यावर रिक्षा चालकाला भाडे दिले असता त्याने तिचा हात धरला आणि शिवीगाळ केली. तसेच तिला धमकावले. 

महिला घडलेल्या प्रकारामुळे घाबरली नंतर तिने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाच्या विरोधात तक्रार नोंदवली. शुक्रवारी संबंधित तरतुदींनुसार ऑटो-रिक्षाचालकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला.आणि पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली असून पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

पुढील लेख
Show comments