Dharma Sangrah

'गडकरी 2019 मध्ये त्रिशंकू लोकसभेची प्रतीक्षा करत आहे'

भाजपचा सहयोगी पक्ष शिवसेनेच्या खासदार संजय राउतने दावा केला आहे की देश "खंडित जनादेश" च्या दिशेने जात आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अशा परिस्थितीची "वाट पाहत आहे". 
 
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' चे कार्यकारी संपादक राउतने वृत्तपत्राच्या लेखमध्ये लिहिले आहे की जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा क्रेझ कमी होत आहे तिथेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मान वाढत आहे. राऊत म्हणाले, "देश एक खंडित जनादेशेच्या दिशेला जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यासाठी जबाबदार आहे." ते म्हणाले की 2014 मध्ये मोदीला मिळालेले पूर्ण बहुमत "वाया गेलेल्या वेळ" या सारखे होते. 
 
राऊत यांनी लिहिले की 2014 मध्ये मोदीं समर्थन लाट होती, कारण मतदारांनी काँग्रेसला पराभूत करण्याचा निर्णय घेतला होता, पण "आज चित्र बदलले आहे." शिवसेना खासदार म्हणाले, " मोदींची प्रतिमा आता बुडाली आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व मोदी जितके मोठे नाही, पण आता ती महत्त्वाची होत आहे कारण की जनतेला वर्तमान सरकाराकडून निराशा हाती लागली आहे." 
 
ते म्हणाले, "भाजपचे अनेक वरिष्ठ नेते आगामी निवडणुकीत पक्षाच्या वाईट कामगिरीबद्दल चिंतित आहे, पण नितीन गडकरी यांचे वक्तव्य हे एक संकेत आहे की आता वारं कोणत्या दिशेने वाहत आहे. गडकरी सारख्या नेत्यांना तर आरएसएस आणि भाजपचे नेते यांचा समानतेने पाठिंबा आणि मान आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

शेतकऱ्यांना दुहेरी भेट: कर्जमाफीनंतर ४८,००० कोटी रुपयांची वीज बिलेही माफ

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनात मंजूर होणार एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा

हवामान विभागाने राज्यातील या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला, यलो अलर्ट जारी

LIVE: हवामान विभागाने राज्यातील या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला

व्हॉट्सॲप एक उत्तम Birthday Reminder फीचर आणत आहे, बर्थडे रिमाइंडर लॉन्चची तारीख जाणून घ्या

पुढील लेख
Show comments