Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

SSC Result 2019: दहावीचा निकाल जाहीर, 77.10 टक्के विद्यार्थ्यांना यश, या प्रकारे पाहा दहावीचा निकाल

Updated: शनिवार, 8 जून 2019 (11:49 IST)
मुंबई विभाग 77.04 टक्के
कोल्हापूर विभाग 86.58 टक्के
अमरावती विभाग 71.98 टक्के
नाशिक विभाग 77.58 टक्के
लातूर विभाग 72.87 टक्के
कोकण विभाग 88.38 टक्के
 
प्रथम श्रेणीमध्ये 4 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.
 
राज्य मंडळाच्या पुणे, नाशिक, कोकण, मुंबई, अमरावती, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. 
 
नवीन अभ्यासक्रमानुसार होणारी ही पहिलीच परीक्षा होती. जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी होती. 1 ते 22 मार्चला झालेल्या परीक्षेसाठी 999 केंद्र संचालक तर ठाणे, रायगड, पालघर, दक्षिण, उत्तर, पश्चिम मुंर्बत मिळून ७५ परिरक्षक नियुक्त केले होते.
 
 
निकालासाठी संकेतस्थळ
 
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
hscresult.mkcl.org
 
 
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल आणि प्रिंट आऊटही घेता येईल.
 
या प्रकारे पाहा निकाल –
वरीलपैकी एका संकेत स्थळावर जा
संकेत स्थळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
आसनक्रमांक टाका
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल
 
वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना 1 वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून 57766 या क्रमांकावर मेसेज पाठवावा.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

मुंबई उच्च न्यायालयाने एफडीए वर ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला

LIVE: मुंबई उच्च न्यायालयाने एफडीए वर ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला

गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी मोठी तयारी; सरकारचा खास प्लॅन

हेमंत सोरेन यांच्या निर्णयानंतर झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन संपले, पण सीबीआय चौकशीचा विद्यार्थ्यांचा आग्रह

महाराष्ट्रात आजपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी नवा नियम; नेमकं काय बदललं?

पुढील लेख
Show comments