Festival Posters

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (07:12 IST)
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.गेल्या वर्षीच्या परीक्षेत नापास झालेल्या 97 हजार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. यातील 35 हजार विद्यार्थ्यांचे पेपर चुकीच्या पद्धतीनं तपासण्यात आल्याचं समोर आलं आहे. 
 
विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या पुनर्मूल्यांकनाच्या इतिहासातील हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये 2014 ते 2016मध्ये जवळपास 73 हजार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीनं तपासल्या गेल्याचं समोर आलं होतं. 2017च्या दुस-या सत्रातही जवळपास 47,717 विद्यार्थ्यांनी 76,086 उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी पाठवल्या होत्या. ज्यात 18,254 विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीनं तपासण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: मेस्माच्या इशाऱ्यानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

पुणे विमानतळावर अडीच कोटी रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

मृत व्यक्तींच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा जमीन घोटाळा प्रकरणी शिंदे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याविरोधात गंभीर एफआयआर दाखल

ओबीसी हक्कांसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा विजय वडेट्टीवार यांचा इशारा

मेस्माच्या इशाऱ्यानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

पुढील लेख
Show comments