Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विद्यार्थी-पालक समन्वय समितीने घेतली राज ठाकरे यांची भेट

Updated: सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (16:31 IST)
 
अकरावी प्रवेश प्रक्रियेवर मार्ग कसा काढता येईल, यावर त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. कारण प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली, तर कॉलेज कधी सुरु होणार? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा प्रश्न आहे. काही विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन झाली आहेत, त्याचं काय होणार हा सुद्धा मुद्दा आहे. काही पालकांचा फी वाढीचा सुद्धा मुद्दा होता. राज्य सरकारच्या जीआर नंतरही काही शाळांनी फी वाढ केलीय, असे त्यांचे म्हणणे होते. 
 
“आपल्याकडे अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कोणतीही कमतरता नाही. आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?,” असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. 

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

iQOO Z11x 5G : 7200mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 120Hz डिस्प्ले असलेला शक्तिशाली 5G फोन लॉन्च

मराठा आरक्षण आंदोलनाच्या ११ व्या दिवशी मनोज जरांगे-पाटील यांचा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जोरदार हल्ला

फोनचा आवाज कमी झालाय? स्पीकरमध्ये साचलेली धूळ अशी करा साफ, चुकूनही या चुका करू नका

LIVE: मंत्री नितेश राणे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली

एलपीजी सिलेंडर बुकिंग नियमात बदल; घरगुती गॅस सिलेंडर २५ दिवसांनंतर बुक केले जातील

पुढील लेख
Show comments