Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही-सुधीर मुनगंटीवार

Updated: बुधवार, 6 मार्च 2019 (09:12 IST)
 
मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रयतेचे राज्य आणण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. दारिद्र्य रेषेवरील गरजूंना रास्त किंमतीत धान्य उपलबध करुन देण्यात येत आहे. बेरोजगार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन काम करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन गरीबांच्या कल्याणासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.
 
ते म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील 10 कोटी नागरिकांना 5 लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, प्रधानमंत्री आवास योजना अशा अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला चालना मिळाली असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
 
फरांदे यांनी प्रास्ताविकात विकासकामांची माहिती दिली. मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री महोदयांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे नाशिकच्या विकासाला संधी मिळाली आहे असे त्यांनी सांगितले.एकूण 45 कोटी खर्चाच्या विकासकामांचे भूमिपुजन मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments