Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मान्सून पुढील ४८ तासांत केरळमध्ये धडकणार

Updated: मंगळवार, 2 जून 2026 (15:56 IST)
ALSO READ: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभाग आणि खाजगी सवामन संस्था स्कायमेट वेदर ने मान्सून बाबतचे संकेत दिले आहे. यंदा मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी विलंब झाला असून पुढील वातावरण अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. 
 
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील किमान एक आठवडा देशात कुठेही उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
ALSO READ: पुण्यातील उष्णतेचा वाढता ताण शास्त्रज्ञांनी सार्वजनिक आरोग्य संकटाचा इशारा दिला
 ३ जून रोजी पर्वतीय भागांवर एक तीव्र पश्चिमी विक्षोभ सक्रिय होईल या मुळे ४ जून पर्यंत त्याचा प्रभाव वाढणार असून पंजाब, दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
विदर्भात २ ते ४ जून दरम्यान ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागांमध्ये २ आणि ३ जून रोजी मुसळधार पावसासह काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ALSO READ: पालघरच्या उपसागरात हजारो मृत मासे आढळले
२ ते ६ जून दरम्यान या पर्वतीय राज्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit 
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला

नियमांनुसार काम करता येत नसेल तर राजीनामा द्या…तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

ट्रेनमध्ये धूम्रपान करणे आता खूप महागात पडणार! रेल्वेने दंड २० पटीने वाढवून ₹१०० वरून ₹२,००० केला

"तुम्हाला काम करायचे नाही, तर पगारही घेऊ नका," मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टरांना फटकारले; संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश

उत्तम पीक येण्यासाठी आणि चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीची महत्त्वाची कामे

पुढील लेख
Show comments