Festival Posters

श्री कालभैरव मंदिर

आठ भैरवांची उपासना शैव परंपरेचा एक भाग आहे आणि यात काल भैरवला प्रधान मानले जाते. क्षिप्रा नदीच्या तटावर काल भैरव मंदिराचे निर्माण राजा भद्रसेन यांनी करवले होते. काल भैरवला उज्जैन शहराचा सेनापती असे म्हणे जाते. येथील विशेष बाब म्हणजे या मंदिरात प्रसाद म्हणून दारू चढविण्यात येते. 
येथे मराठा काळात सिंधिया यांनी युद्धात विजय मिळविण्यासाठी देवाला आपली पगडी अर्पण केली होती. पानिपत येथील युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यावर महादजी सिंधिया यांनी राज्याची पुनर्स्थापनेसाठी देवासमोर पगडी ठेवून नवस म्हणाला की युद्धात विजय मिळाल्यावर मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात येईल. काल भैरवाच्या कृपेने सिंधिया यांना विजय प्राप्त झाली आणि मंदिराचे जीर्णोद्धार झाले. तेव्हापासून मराठांची पगडी काल भैरवच्या मस्तकावर सज्ज करण्यात येते.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

आरती शुक्रवारची

हनुमानाची प्रतिमा लावण्यासंबंधीचे काही नियम आहे, ज्याबद्दल बहुतेक भक्तांना माहिती नसते...

Eid-ul-Adha 2026 Wishes in Marathi ईद-उल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

Show comments