Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केबीसी च्या १२ व्या पर्वाची घोषणा, ९ मे पासून रात्री ९ वाजल्यापासून नावनोंदणी सुरु

Updated: मंगळवार, 5 मे 2020 (08:26 IST)
 
‘जिथे सगळं बंद आहे तिथे अशी एक गोष्ट आहे जी कधीच बंद होऊ शकत नाही. ते म्हणजे स्वप्न. चहापासून रेल्वे गाडीपर्यंत सगळ्याला ब्रेक लागू शकतो. पण तुमच्या स्वप्नांच्या उंच भरारीला नाही. याच स्वप्नांना उंच भरारी घेता यावी यासाठी केबीसी पुन्हा सुरु होत आहे. ९ मे पासून रात्री ९ वाजल्यापासून नव्या पर्वासाठी नावनोंदणी सुरु करण्यात येत आहे’, असं या व्हिडीओमध्ये बिग बी सांगत आहेत.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

वाराणसीतील या मंदिरात भगवान शिव खिचडी खाण्यासाठी येतात! शिवलिंगात भगवान विष्णू,लक्ष्मी आणि पार्वती शक्तींचाही समावेश

अमिताभ बच्चन यांनी अंधेरीतील ३ मजले दिले भाड्याने, महिन्याचे भाडे ऐकून थक्क व्हाल!

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

पुढील लेख
Show comments