Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमिताभला म्हणले, आमच्याकडे येऊ नका

Updated: गुरूवार, 31 ऑगस्ट 2017 (16:25 IST)
 
या देशाचे नागरिक त्यांना असे का म्हणत आहेत ते जाणून घेऊया. त्याचे झाले असे की डब्ल्यूएचओची एक कॉन्फरन्स मालिदवमध्ये आयोजित करण्यात आली आहे. अमिताभ डब्ल्यूएचओचे सदिच्छा दूत असल्यामुळे या कॉन्फरन्ससाठी त्यांना बोलवण्यात आले आहे. पण सध्याच्या घडीला मालदिवमध्ये राजकीय अस्थिरता असून अनेक पत्रकरांची हत्या होत आहे.
 
अनेक नेते कैदेत असल्यामुळे या अस्थिरतेचा निषेध करण्यासाठी अमिताभ बच्चननी येऊ नये असे तेथील लोकांचे म्हणणे आहे.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

सोनू निगमने शस्त्रक्रिये दरम्यान मोहम्मद रफी यांचे एक अजरामर गाणे गायले

चित्रपटाचे दिग्दर्शक शकील नूरानी यांना लैंगिक छळाचा आरोपाखाली अटक

सलमान खानच्या अपार्टमेंट बाहेर कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा मृत्यू

अभिनेत्री स्वरा भास्करला डेंग्यूची लागण रुग्णालयात दाखल

Mahadev Temple Darshan ''लिंगराज मंदिर'' कलिंग वास्तुकलेचे एक जिवंत उदाहरण

पुढील लेख
Show comments