Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अशी घडली मणिकर्णिका!

Updated: शुक्रवार, 25 जानेवारी 2019 (13:30 IST)
स्वातंत्र्यलढ्यातलं त्यांचं योगदान खूप मोठं होतं. 1953 मध्ये त्यांच्यावर एक चित्रपट आला होता. त्यानंतर हिंदी मालिकेतून त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला. पण आजवर भव्य-दिव्य असं काहीच झालं नव्हतं. मी हा चित्रपट स्वीकारला तेव्हा खूप आश्चर्य वाटलं. झाशीच्या राणीवर अजून काहीच कसं झालं नाही हा प्रश्न मनात आला. पण त्यांच्यावर चित्रपट झाला नसल्याने मला तो करायची संधी मिळाली. याआधी एखादा चित्रपट आला असता तर पुन्हा तो कोणी केला नसता, असंवाटतं.

सर्व पहा

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

Bigg Boss 20: 'बिग बॉस'चा २०वा सीझन मध्ये मनोज तिवारी यांची मुलगी रीतीची एन्ट्री

'लस्ट स्टोरीज ३' ची घोषणा, या तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

करण जोहर राधा-कृष्णाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार; जाणून घ्या कोण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

ईशा देओल विनोदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार! अभिनेत्री दिसणार या चित्रपटात

सर्व पहा

मुंबईतील हे ठिकाण न्यूयॉर्कलाही टक्कर देते; समुद्राच्या लाटा आणि 'क्वीन्स नेकलेस'ची चमक तुमचे मन मोहून टाकेल

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि चित्रपट निर्माते आर. सरथ यांचे निधन

'नायक'च्या प्रदर्शनाच्या २५ व्या वर्षानिमित्त अनिल कपूर यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

'गांधारी' जागतिक स्तरावर यशस्वी ठरला, ८ देशांमध्ये नंबर १ वर पोहोचला, तापसी पन्नूने व्यक्त केला आनंद

पुढील लेख
Show comments